राजू शेट्टी यांनी थेट केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा व यांचेकडे केली ‘ही‘ मागणी
जयसिंगपूर / प्रतिनिधी विदर्भ,मराठवाडा,उत्तर व पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतक-यांचे भांडवली नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.द्राक्षे,कापूस,केळी,डाळींब, …