राज्याचं मंत्रालय गुजरातकडे गेल्यास आश्चर्य वाटू नये – आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
महाराष्ट्र राज्यातील असंविधानिक शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या कृपाशीर्वादाने अनेक उद्योग गुजरातकडे जात आहेत.हे राज्याचं मंत्रालय गुजरातकडे गेल्यास आश्चर्य वाटू नये, असा हल्लाबोल …