शिरोळात परिवर्तन घडवून गणपतराव पाटलांना निवडून द्या – शरदचंद्रजी पवार

शिरोळ / प्रतिनिधी शेतकरी,लाडक्या बहिणी व बेरोजगारांची घोर निराशा झाली असल्याने,राज्यांमध्ये परिवर्तनाची लाट आहे.या परिवर्तनाच्या लाटेमध्ये शिरोळ विधानसभा मतदारसंघातून गणपतराव …

Read more

घराणेशाहीला नेस्तनाबूत करा शरद पवारांचे भर पावसात इचलकरंजीकरांना आवाहन

इचलकरंजी / प्रतिनिधी साताऱ्याच्या सभेची पुनरावृत्ती इचलकरंजी विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळाली.महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्यासाठी शरद पवारांनी आज शुक्रवार …

Read more

नंदीवाले समाजाच्या प्रगतीसाठी गणपतरावदादांना विजयी करा – सौ अस्मिता पाटील

शिरोळ येथे नंदीवाले समाजातील महिलांचा जनसंवाद मेळावा शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ तालुक्याचे माजी आमदार स्व. डॉ अप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांचे …

Read more

“बदल हवा” जयसिंगपूरकरांची भावना,गणपतराव पाटील यांच्या पदयात्रेला उस्फुर्त प्रतिसाद

जयसिंगपूर / प्रतिनिधी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जयसिंगपूर शहराच्या उपनगरात मतदारांच्या गाठीभेटी घेत पदयात्रा …

Read more

गुळगुळीत कागदावरील “विकास” भ्रष्टाचाराने बरबटलेला : कॉम्रेड आप्पा पाटील

कामामधील टक्केवारीच्या पैशातून मतं विकत घेण्याची वल्गना शिरोळ / प्रतिनिधी  शिरोळ तालुक्यात शासनाकडून मिळालेल्या निधीतून तालुक्यात विकास कामे करताना प्रचंड …

Read more

विकासकामे केली म्हणजे आमच्यावर मेहेरबानी केली का? कॉ.आप्पा पाटील

सर्वसामान्य माणसाचे मूलभूत प्रश्न बाजूला गेले आहेत.एवढ्या खालचे राजकारण यापूर्वी कधी झाले नव्हते.विद्यमान आमदारांनी तालुका,गावचे वळण पुसून टाकले आहे.विकासकामे केली …

Read more

गणपतराव पाटील यांच्या विकासात्मक कामावर जनतेचा विश्वास – खा.शाहू छत्रपती महाराज

जनतेच्या उन्नतीसाठी महाविकास आघाडी निश्चित प्रयत्न करेल खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा विश्वास शिरोळ / प्रतिनिधी गणपतराव पाटील यांनी …

Read more

“थेट मतदानावर बहिष्कार” आमदार-खासदारांनी फक्त आश्वासने दिली

उदगांव / प्रतिनिधी  उदगांव (ता.शिरोळ) येथे शिरोळ मार्गावरील गणेश कॉलनीतील सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.सातत्याने मागणी करूनही लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष …

Read more

पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारची ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी – आमदार बी.आर.पाटील

शिरोळ / प्रतिनिधी देशातील शेतकरी संकटात आहे.राजकर्त्याकडून शेतकऱ्याला महत्त्व दिले जात नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नसल्यामुळे चांगला दर मिळत नाही.यामुळे …

Read more

error: Content is protected !!