स्कूल बसमध्ये बिघाड झाल्यामुळे बस रस्त्याच्या डिव्हायडर आदळली

इचलकरंजी शहरातील राज कॅसल हॉटेल समोर किशोर अकॅडमी ची स्कूल बसमध्ये बिघाड झाल्यामुळे बस सरळ रस्त्यावरील डिव्हायडर वर जाऊन आदळली …

Read more

कोल्हापूर जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी लागतील प्रयत्न करू-आ.अमल महाडिक

कुंभोज / प्रतिनिधी  प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली पु. येथे 100 दिवस क्षयरोग निर्मूलन मोहीम शुभारंभ व बडका तपासणी आधुनिक सबरेण …

Read more

पट्टणकोडोली जिल्हा परिषदेवर भगवा फडकवूया – शिवाजी मुरलीधर जाधव

पट्टणकोडोली / प्रतिनिधी  ग्रामीण भागातील युवकांच्या सहभागातून व संघटन बांधणीतून युवासेना अधिक मजबूत होईल.तसेच शिवसेनेचा धगधगता विचार व मुख्य नेते …

Read more

कार्यकर्त्यांनी पराभवाला खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागा- मा.आ.आवळे

कुंभोज / प्रतिनिधी  हातकणंगले मतदारसंघातील पराभव झटकून पुन्हा नव्या दमाने आपण सर्वांनी कामाला लागले पाहिजे. जिल्ह्यातील महायुतीचे प्रमुख नेते, लाडकी …

Read more

शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे १०० दिवस क्षयरोग निर्मूलन मोहीम शुभारंभ

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे  प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली येथे १०० दिवस क्षयरोग निर्मूलन मोहीम शुभारंभ व बडका तपासणी …

Read more

कोल्हापुरात १३ डिसेंबरला अपंग कायदा २०१६ मार्गदर्शन व कार्यशाळा

जागतिक अपंग दिनाचे औचित्य,उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा होणार गौरव दत्तवाड / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई जिल्हा शाखा कोल्हापूर …

Read more

खेळाडूंचे करिअर घडविण्यासाठी प्रयत्न करावेत – सरपंच सी.डी.पाटील

दत्तवाड केंद्रांतर्गत स्पर्धेस उत्साहात प्रारंभ दत्तवाड / प्रतिनिधी शासकीय नोकरीमध्ये क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूना चांगली संधी आहे.त्यामुळे शालेय …

Read more

‘पाली’चे रहस्यमय मंदिर बघितले आहे का? देशभरात लोक दर्शनासाठी येतात

तुम्ही कधी पालीचे मंदिर बघितले आहे का? तमिळनाडूच्या काजीपुरम मध्ये वरदराज पेरू माल म्हणून भगवान विष्णूचे एक मंदिर आहे.या मंदिरामध्ये …

Read more

‘हा’ खांब तुटल्यावर जग बुडणार व कलियुगाचा अंत होणार

हे मंदिर बघितल्यानंतर जे लोक देवांवर पण विश्वास करत नाही ते लोक सुद्धा करतील. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये केदारेश्वर केव टेम्पल …

Read more

भगवान विष्णूच्या मूर्तीवर रोज उकळत्या गरम पाण्याने अभिषेक घालतात

कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यामध्ये 900 वर्षांपूर्वीचे लक्ष्मी व्यंकटेश्वर मंदिर आहे.इथे असलेल्या भगवान विष्णूच्या मूर्तीवर रोज सकाळी उकळत्या गरम पाण्याने अभिषेक घातला …

Read more

error: Content is protected !!