शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांना दिल्ली दिसत नाही हि मोठी दुर्दैवाची गोष्ट – खा.सुप्रिया सुळे
महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे अतिशय अडचणीत सापडला आहे.अशावेळी शासनाने त्यांना मदतीचा हात देऊन उभा करायला हवे.परंतु सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची …