थंडीत ‘हा’ पदार्थ खाल्ल्याने तुमचं आरोग्य राहिलं तंदुरुस्त व निरोगी

पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात या वर्षी समाधान कारक पाऊस न झाल्याने वर्षभर पाणी पुरवठा करणारी कोयना,वारणा,राधानगरी यासह राज्यातील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत,

त्यामुळे जेमतेम पाणी असल्याने उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होणार अशी चिन्ह तज्ञांनी अंदाज व्यक्त केले आहे.असे असले तरी थंड मात्र सर्वांना हुडहुडी भरणारी असणार आहे असे बोलले जात आहे.

तर या थंडीत आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्याल यासाठी आज आपण अशा एक पदार्थ आहे की त्याचे थंडीत वापर केल्याने आपले आरोग्य चांगले राहणार आहे.तुम्ही म्हणाल असा कोणता पदार्थ आहे.

कितीला असेल? महाग तर नसेल ना? आपल्याला परवडेल का? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील पण घाबरू नका हा पदार्थ आहे.खूप खर्चिक नाही सर्वसामान्य माणसाला परवडणारा आहे .तो पदार्थ आहे.

‘खजूर’ होय खजूर आश्चर्य वाटले ना होय खजूर खाल्याने थंडीत तुम्ही तुम्हचे आरोग्य चांगले ठेवाल चला तर पाहूया खजुराचे फायदे काय आहेत.थंडीत दररोज फक्त ४ ते ६ खजूर खाल्ल्याने आपल्या शरीराला जीवनसत्व,

कॅलरी,फायबर मिळते.त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असल्याने आपलं हृदय निरोगी ठेवते.थंडी सुरू झाली की सर्दी,खोकला, ताप असे अनेक आजार डोके वर काढतात.या आजारापासून वाचण्यासाठी आजपासूनच तुम्ही तुमच्या आहारात खजूरचा वापर करा.

थंडीत रिकाम्या पोटी दररोज किमान चार खजूर खावे. तुम्ही रात्रभर एका वाटीत पाणी घेऊन खजूर पाण्यात भिजवून सकाळी ते खाऊ शकता. कामाच्या व्यापातून नाहीच जमलं तर न भिजवताही खजूर खाऊ शकता.

खजूरमध्ये कॅल्शियम,प्रथिने,लोह,व्हिटॅमिन के,सोडियम, अँटिऑक्सिडंट असे गुणधर्म असल्याने आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते,त्यामुळ थंडीत आपलं हृदय निरोगी व तंदुरुस्त राहते.खजूर खाल्ल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

खजूरमध्ये व्हिटॅमिन के असते जे आपल्या शरीरातील रक्त गोठण्यापासून रोखते.खजूरमुळे डोळ्याची संबंधित आजार, कर्करोग,मधुमेह या आजार कमी होतात.त्यामुळे थंडीत दवाखान्यात पैसे घालण्यापेक्षा दररोज खजूर खावा तंदूरस्त रहा.अशी आरोग्यसंबंधी वेगवेगळी माहिती आम्ही आपल्याला देत राहू.

Spread the love
error: Content is protected !!